कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..


अक्शरगणव्रुत्तात गझल लिहीतना एका गुरूच्या जागी दोन लघू अक्शरे घेता येतात . मझा प्रश्न असा की अशा प्रकारची सूट प्रत्येक शेरामध्ये घेता येते का ?
गझलचे उद्दिष्ट काय असते?
गझल का लिहिली जाते?
स्वान्तसुखाय? की श्रोत्यांच्या सह-अनुभूतीसाठी?
गझल सहजसोपी का असावी?
गझलचा/शायरीचा अर्थ प्रत्येक श्रोत्याला कळलाच पाहिजे का?
"मरुभूत रेंगणार्या सरड्यास माहिती आहे
या गीतांना गझल म्हणता येईल का?
१. केंव्हा तरी पहाटे - सुरेश भट
२.तरुण आहे रात्र अजुनि - सुरेश भट
३.भोगले जे दुःख तयाला - सुरेश भट
४. काटा रुते कुणाला - शांता शेळके
५.मेंदीच्या पानावर - सुरेश भट
६.सखी मंद झाल्या तारका - सुधीर मोघे
गझल कशी लिहितात??? कवितेमध्ये आणि गझलेत काय फरक असतो ते स्पष्ट करावे???
मित्रांनो...
गझल लिहिताना काही वेळेस आपण 'गा' ह्या स्वराची 'लल' अशी विभागणी करतो.
तेव्हा ही दोन लघू अक्षरे एकाच शब्दाचे घटक असणे आवश्यक आहे असे काही बंधन आहे का?
म्हणजे समजा माझ्या वृत्तात 'लगागा' अशी स्वररचना आहे आणि माझी शब्दरचना
नव्याने गझल शिकणार्यांसाठी यासंदर्भात नेहेमी वापरल्या जाणार्या शब्दांचे अर्थ या तक्त्यात द्यायचा प्रयत्न केला आहे.